शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भिवंडीतील वळपाडा येथील इमारत दुर्घटनेतील कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

By नितीन पंडित | Updated: May 29, 2023 17:33 IST

या निर्णयाबद्दल केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

भिवंडी : तालुक्यातील वळपाडा येथे इमारत कोसळल्याची घटना मागील महिन्यात घडली होती.या दुर्घटनेतील ८ मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख, तर १० जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती सोमवारी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

        वळपाडा परिसरात २९ एप्रिल रोजी इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १० जखमी नागरिकांची सुटका करण्यात आली. मृतांचे नातेवाईक व जखमींना राज्य सरकारकडून मदत देण्यात आली होती. या दुर्घटनेतील आपघातग्रस्तांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत द्यावी, अशी विनंती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली होती. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने मदत जाहीर केली आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात मृतांचे नातेवाईक व जखमींच्या बॅंकेतील खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती मंत्री पाटलांकडून देण्यात आली आहे.

          दरम्यान, भिवंडी तालुक्यात पंधरा ते वीस वर्षांपूर्वी उभारलेल्या अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी सूचना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी वळपाडा इमारतीच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला केली होती.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाbhiwandiभिवंडीthaneठाणे