शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

खाजगी जागेवर असलेल्या झोपड्या त्वरित हटवा, उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:34 AM

रस्ता रूंदीकरणाच्या आड येणाऱ्या झोपड्या एका खाजगी जागेत स्थलांतरीत केल्या होत्या. कुणीचीही परवानगी न घेता या ठिकाणी १०० हून अधिक झोपड्या बांधल्या होत्या.

पंकज पाटीलअंबरनाथ : रस्ता रूंदीकरणाच्या आड येणाऱ्या झोपड्या एका खाजगी जागेत स्थलांतरीत केल्या होत्या. कुणीचीही परवानगी न घेता या ठिकाणी १०० हून अधिक झोपड्या बांधल्या होत्या. या संदर्भात उच्च न्यायालायत याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश या आधीच दिले होते. मात्र कारवाईच्या दिवशी झोपडपट्टीधारकांनी पावसाळा असल्याचे कारण पुढे करत मुदतवाढीची मागणी केली होती. मात्र २२ जूनच्या सुनावणीत न्यायालयाने कोणतेही कारण न ऐकता आठवड्याभरात कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकांवर ऐन पावसाळ््यात बेघर होण्याची वेळ आली आहे.उल्हासनगर- अंबरनाथच्या मध्यभागी साईबाबा मंदिराजवळ रस्त्याच्याबाजूला असलेल्या ५० ते ५५ कुटुंबियांना रस्ता रूंदीकरणात आपली झोपडी तोडून स्थलांतरीत होण्याची वेळ आली होती. या झोपडपट्टी धारकांना ही जागा सोडण्यासाठी एका खाजगी व्यक्तीने परस्पर विम्को कंपनीजवळील मोकळ्या भूखंडावर १०० हून अधिक झोपड्या उभारल्या. काही रक्कम आकारून साईबाबा मंदिराजवळील झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर करण्यात आले. मात्र ज्या जागेवर नव्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या ती जागा एका खाजगी व्यक्तीची असून त्याने ती जागा कर्जासाठी बँकेकडे तारण ठेवली होती. त्यामुळे या जागेवरून झोपड्या हटवण्याची मागणी बँकेकडून करण्यात आली. मात्र या झोपड्यांवर कारवाई न झाल्याने संबंधीत बँक आणि जमीनमालकाने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने संबंधित झोपड्या हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पालिका कार्यालयांची एकत्र कारवाई करणार होते. मात्र कारवाईच्या दिवशीच रहिवाशांनी पावसाळा संपत नाही तोवर मुदत मागितली होती. कारवाई झाल्यास कुटुंब उघड्यावर येतील याची कल्पना देण्याचा निर्णय झाला.