शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सत्ताधारी पक्षवाले भांडवलदारांच्या खिशात- न्या. कोळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:08 IST

सत्तेवर बसलेल्या लांडग्याना येत्या निवडणुकीत बाहेर फेकण्यासाठी देशभरातील दलित, आदिवासी, मुस्लिम समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत निवृत्त न्यायाधीश बी. जे कोळसे पाटील यांनी पालघर मध्ये व्यक्त केले.

पालघर : उद्योगपती अदानी आणि अंबानी या भांडवलदारांच्या खिशात सध्या पंतप्रधान मोदी आणि अमित शहा असून सत्तेवर बसलेल्या लांडग्याना येत्या निवडणुकीत बाहेर फेकण्यासाठी देशभरातील दलित, आदिवासी, मुस्लिम समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत निवृत्त न्यायाधीश बी. जे कोळसे पाटील यांनी पालघर मध्ये व्यक्त केले.जनता दल (सेक्युलर) पालघर जिल्ह्याच्यावतीने राज्यातील शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, जद चे प्रदेश उपाध्यक्ष मनवेल तुस्कानो, प्रभाकर नारकर, राजाराम म्हात्रे, सुभाष मोरे, विद्याधर ठाकूर, ज्योती बडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रसारमाध्यमांची गळचेपी या सरकारने चालविली असून भांडवलशाही व ब्राह्मणवादी व्यवस्थेत तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही. कारण पूर्वी प्रमाणे आता न्यायव्यवस्थाही आपली राहिली नसल्याची खंत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त करीत देशातील ७७ टक्के गरीब लोक हेच देशाचे खरे मालक निवृत्ती न्यायमूर्ती पाटील यांनी सांगितले.नोटबंदी भांडवलदारांसाठीनिवडून आलेला नेता आता आपल्याला भेटायला येतच नाही, कारण त्याला कळून चुकलंय की निवडणुकीच्या आदल्या रात्री मतदाराला पैसे वाटप केल्यास मते विकत घेता येतात असे, न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांनी सांगितले.मोदींनी केलेली नोटबंदी ही भांडवलदारांच्या हितासाठी केल्याचे सांगून ज्यांना शेतीतले काही कळत नाही अशा लोकांना निवडून दिल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना कश्या कळणार असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहMukesh Ambaniमुकेश अंबानीBJPभाजपा