ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मीरारोड पूर्वेकडील इंद्रलोक फेस ६ परिसरात पालिके मार्फत हरितक्रांती योजना अंतर्गत लावण्यात आलेली काही झाडे तेथे टाकलेल्या कचऱ्यास आग लागल्यामुळे जळाली. ...
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील २४ झोपडपट्ट्यांना घोषित झोपडपट्टीचा दर्जा मिळावा, यासाठी पालिका प्रशासनाने या झोपडपट्टीतील नागरिकांना नोटीस बजावली आहे. ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा विशेष कल ... ...
ठाणे : तब्बल दोन वर्षांनी ठाण्यातील बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अपेक्षेपेक्षा ... ...