देशात सर्वाधिक प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत. ...
भिवंडी शहरात सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ...
अनुराग ठाकूर यांनी खराब रस्त्याविषयी केडीएमसी आयुक्तांना खडे बोल सुनावल्यानंतर आमदार पाटील यांनी हा चिमटा काढला आहे. ...
महापालिकेवर होत आहे टीका. ...
राज्यात तृतीयपंथी यांच्या विविध समस्या आहेत. तृतीयपंथीयांना समाजाकडून उपेक्षित वाईट वागणूक मिळते. ...
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना बसला रस्त्यावरील खड्यांचा फटका. ...
‘लंपी’ या जनावरांच्या जीव घेण्या आजाराने आता ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यात पाय पसरले आहेत. ...
अनेक भागात धूर फवारणी: आराेग्य अधिकारी भिमराव जाधव यांची माहिती ...
कोलबाड येथील दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची तसेच मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाकडून ३० लाखांची मदत देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केली. ...
ठाण्यातील कळवा खाडी पुलाच्या कामाची मुदत पुढे सरकली आहे. ...