उल्हासनगर प्रांत अधिकारी पदाचा पदभार जयराज कारभारी यांनी स्वीकारताच, त्यांनी कुशिवली धरणग्रस्त शेतकर्यांचे पैसे इतरजण लाटत असल्याचे भिंग फोडले. ...
अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्हासह औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. ...
शेकडो हातांनी पाऊस,चिखल, गाळ, अंधार याची पर्वा न करता मदत कार्य सुरु केले गर्डर व लॉचरच्यावर जे पडलेले जखमी व मयत होते त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली. ...
समृद्धी महामार्गाच्या ठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरु आहे. ...
शहापूरमधील घटनेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ...
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली! ...
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. ...
तातडीने मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ...
समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक ...
शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ...