पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील डहाणू, पालघर, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यातील शेतक-यांसाठी १९७८ साली कासा भागातील धामणी येथे सूर्या नदीवर सूर्या प्रकल्प उभारण्यात आला ...
रविवारी अर्नाळा येथे डेंग्यूने मृत्युमुखी पडलेल्या ३ जणांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी अर्नाळ्यात आलेल्या गटविकास अधिका-यांना सुमारे २ तास घेराव घातला ...
ग्रामीण भागातील गोर-गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची चांगली सोय व्हावी या हेतूने शासनाने ५ वर्षापूर्वी वाणगांव येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले ...
वाशी येथील रहिवाशाला वीज वितरणने गेल्या तीन महिन्यात ४१ हजार रुपयांचे वीज बिल पाठवले आहे. विजेचा अधिक वापर नसतानाही त्यांना गेली तीन महिने भरमसाट बिल येत आहे ...