पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी
काँग्रेसमधून अगदी ऐनवेळी आलेल्या रविंद्र फाटक यांना ठाणो शहरमध्ये उमेदवारी दिल्याने शिवसेना उपनेते अनंत तरे यांनीही बंडाचे निशाण फडकविले आहे. ...
भारतामध्ये मृत्यू होण्याचा पाच प्रमुख कारणांपैकी हृदयविकार हे एक प्रमुख कारण आहे. गेल्या काही वर्षांत बदलेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसते आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणा:या ओवळा आणि पारगांव कोळी या गावातील ग्रामस्थांनी बांधकामांच्या सव्र्हेक्षणाला विरोध केला आहे. ...
कर्जत विधानसभा मतदारसंघात आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत 18 उमेदवारांचे 24 नामांकन अर्ज निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्याकडे दाखल झाले आहेत. ...
राजकीय पक्षांसह एकूण 1क् उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उरण विधानसभा मतदारसंघातून आजच्या शेवटच्या दिवशी 15 उमेदवारांनी अर्ज भरल्याने अर्ज भरणा:यांची एकूण संख्या 32 झाली आहे. ...
येत्या निवडणुकीत मी मुख्यमंत्री बनून दाखवतो असा ठाम विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांनी मुंबईच्या सभेत व्यक्त केला. ...
रेल्वे पोलीस (आरपीएफ) दलालविरोधी पथकाने विरार येथे दलालांविरोधात केलेल्या विशेष कारवाईत मोठ्या तिकिटांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे ...
शहरासह उपनगरांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत ...
नैसर्गिक तलाव बुजविण्यास न्यायालयाची बंदी असतानाही ठाणे महापालिकेने मुंब्य्रातील तलावांचा उपयोग संक्रमण शिबिरासाठी करण्याचा ठराव केला आहे ...