नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड
विधानसभा निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशी मुंबई शहरातील 1क् मतदारसंघांमधून 26 तर उपनगरातील 26 मतदारसंघातील 46 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. ...
कळवा-मुंब्रा मतदारसंघात (149) यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना घेरण्याची व्यूहरचना सर्वपक्षीयांनी आखली आहे. ...
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 62 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. ...
माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्या भाजपा प्रवेशामुळे पनवेल तालुक्यात कमळ फुलले आहे. ...
रायगड जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकही सक्षम महिला उमेदवार सापडलेला नाही. ...
परतीच्या पावसाने जिल्हय़ात धुमाकूळ घातला असून वादळी पावसामुळे शेतक:यांचे प्रचंड नुकसान झाले. महावितरणची सेवा 24 तासांपासून पूर्णपणो ठप्प झाली आहे. ...
पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीबाबत संशयाचे भूत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शरद पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ...
टिटवाळ्याच्या दिशेने जाणा:या एका लोकलचा शेवटचा डबा रुळावरून घसरल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी 11.5क्च्या सुमारास डाऊन धीम्या मार्गावर घडली. ...
रेल्वेरूळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून एका महिलेचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. मनीषा पांडे असे मृत महिलेचे नाव असून, ती कांदिवली परिसरात राहते. ...
डासांची पैदास होऊ नये म्हणून महापालिका सर्व मुंबईभर जनजागृती करत असतानाच, जे.जे. रुग्णालयाच्या आवारात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...