महापालिकेच्या महिला दिन कार्यक्रमात झालेली धक्काबुक्की, गोंधळ, पालिकेच्या बोधचिन्हासह छापलेले बोगस गिफ्ट कुपन, वाटलेली ...
महासभेत पाणीप्रश्नावरून भाजपा नगरसेवक राजेश वानखडे यांनी खडे बोल सुनावले. याप्रकाराने भाजपातील वाद चव्हाट्यावर आला ...
रुचकर, चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे पांढऱ्या कांद्याला महत्त्व आहे. मात्र, या वर्षी योग्य भाव मिळत नसल्यामुळे नफा तर सोडाच, ...
मांडा-टिटवाळा परिसरात पाच टन क्षमतेचा कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यास केडीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नऊ कोटी ७४ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. ...
हिंदू-मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गड येथील दीर्घकाळ रखडलेली फ्युनिक्युलर रेल्वे सेवा सहा ...
हिंदू-मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गड येथील दीर्घकाळ रखडलेली फ्युनिक्युलर रेल्वे सेवा सहा ...
शहरातील पोलीस नियंत्रण कक्ष आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यापाठोपाठ डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील टिळकनगर ...
ठाणेअंतर्गत कोलशेत, साकेत आणि दिवा या मार्गांवर जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. तसेच इतर शहरांना जोडण्यासाठी ठाणे-कल्याण ...
स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तीवर चिखलफेक करण्यात काही जणांना धन्यता वाटते. त्यांची देशभक्ती, निर्भयता, हेतू यावर शिंतोडे उडणे हे आपले दुर्भाग्य आहे. ...