मुंबई, ठाणे व कल्याणपाठोपाठ एमआयएम पक्ष आता भिवंडीतही आपले नशीब आजमावणार आहे. पक्षाच्या मुख्य कमिटीने भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ...
तालुक्यातील पडघ्याजवळील कळंबोली गावात मुलीच्या घरी साखरपुडा झाल्यानंतर मुलीला भेटून १० तोळ्यांचे गंठण आणि पाच ...
भिवंडी महापालिका निवडणुकीत युतीसाठी भाजपाकडून प्रस्ताव आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने यांनी पक्ष ...
शहरात कबरस्तानला दोन भूखंड मिळूनही तांत्रिक कारणाने हस्तांतरण प्रक्रिया लांबली आहे. २० वर्षांपासून मुस्लिम समाज कबरस्तानची ...
दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या कामगाराच्या उपचारावरील खर्च दोन महिने उलटले, तरी न देणाऱ्या जांभूळवाड येथील ...
तालुक्याच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याचे हाल सुरू आहेत. येथे तब्बल तीन दवाखान्यांचा कारभार एकाच डॉक्टरवर सोपवण्यात आला आहे. ...
गेल्या वर्षी जावसई येथील डोंगरावर वन विभागाने मोठी मोहीम हाती घेत तब्बल ५३ हजार ७०० वृक्षांची लागवड केली होती. या वृक्षांचे ...
हिंदू आणि मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड येथे भाविकांच्या सोयीसाठी फ्युनिक्युलर रेल्वे उभारण्याचा प्रकल्प ...
इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा ओस पडत आहेत. या शाळांमधील ...
केडीएमसी हद्दीतील २७ गावांमध्ये जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी तीनदा निविदा मागवूनही प्रतिसाद मिळालेला नाही. ...