एकीकडे देशात काँग्रेसमुक्त भारताचा नारा भाजपाकडून दिला जात असतानाच भिवंडीत बहुमत मिळाल्याने त्या पक्षाच्या अस्मितेला नवे धुमारे फुटण्याची शक्यता आहे. ...
कॉल सेंटर प्रकरणातून अमेरिकन नागरिकांकडून करोडो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पुन्हा ताबा घेतला आहे ...
मागील निवडणुकीतील २६ जागांवरून थेट ४७ जागांवर मजल मारत भिवंडीत काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आणि भाजपा, शिवसेनेसह, धर्मनिरपेक्ष आघाडीच्या माध्यमातून ...
प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाला वर्ष उलटून गेले तरी त्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल तयार न झाल्याने हा अहवाल सरकारी यंत्रणांकडून दाबला जाण्याची शक्यता ...
शहराच्या पश्चिम भागातील रेतीबंदर व वालधुनी परिसरांत पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने १५ जणांचा चावा घेतला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे ...
पालिकेच्या २० मे च्या सर्वसाधारण सभेत अवघ्या २० मिनिटांत तब्बल ४७२ विषय सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केले. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपाने मात्र आक्षेप ...
२७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ई प्रभागाचे कार्यालय दावडी परिसरातील रिजन्सी गार्डनमधील प्रशस्त अशा जागेत उभारण्यात आले आहे. ...