येथीाल जरीमरी नगरामध्ये दिवसांपूर्वी एकच रात्रीत तिन ठिकाणी घरफोडया करुन चोरट्यांनी चांदी सोने, रोख रक्कम मिळून ...
मुंबई येथे राहाणारा मनन केकीन गोगरी (१३) हा विद्यार्थी सजन येथील नेचल टॅल्सची अॅक्टीव्हीटी टिम चिचपाडा डॅम येथे पोहतांना ...
आरोग्यावर दरसाल सव्वाशे कोटी रु पे खर्चूनही स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई-विरार महापालिका नापास झालचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ...
राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका अखेर येत्या १३ मेपासून कायमस्वरूपी बंद करण्यात ...
मुंबईसह अवघ्या अंबरनाथ शहराचे लक्ष लागून राहिलेल्या अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हलची आज शिवाजी चौक ते शिवमंदिर अशा दिमाखदार दिंडी मिरवणुकीने शुक्रवारी जल्लोषात सुरूवात ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या स्मार्ट शहरांचा क्रमांक गडगडला. बदलापूरही चांगले ...
अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरल्याने आणि राजकीय पक्ष एबी फॉर्म वाटण्यास तयार नसल्याने सर्व पक्षांतील उमेदवारांतील ...
महासभेत अधिकाऱ्यांविरोधात आम्ही बोललोच नाही, असा दावा करून त्यांना भाजपा आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी टार्गेट केल्याचा ...
स्थायी समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीचा वाद सुरू असतानाच सर्वपक्षीय नेत्यांच्या सहमतीने करण्यात आलेल्या स्वीकृत नगरसेवकांची ...
महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी अवध चौकातील मासळी मार्केटची इमारत जमीनदोस्त केली ...