Devendra Fadnavis Criticizes MVA: ०१९ नंतर आलेल्या सरकारने काम जवळपास थांबवल्याने प्रकल्पाला अडीच वर्षांचा विलंब झाला. “हा विलंब झाला नसता तर आज आपण संपूर्ण ५८ किमी मार्गिकेचे उद्घाटन करत असतो. मात्र आता पूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षे ...
औद्योगिक वापरासाठी तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात आली,असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी लोकमतला सांगितले.. ...
ठाणे शहरातील भाजपचे आ. संजय केळकर यांनी घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांत बैठका घेतल्या. येथील कोंडी कमी करण्याकरिता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते मूळ रस्त्यात मिसळण्याची उपाययोजना काढली. मात्र याला काही रहिवाशांचा विरोध आहे ...
दहिसर ते भाईंदर हा महामार्ग ३ वर्षांत तयार होईल. त्यानंतर नरिमन पॉइंटहून मिरा-भाईंदर कोस्टलमार्गे अर्ध्या तासात कापता येईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली ...
स्थापन करण्यात आलेली समिती तत्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करेल, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. ...