शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

डोंबिवलीत रांगेतील प्रवाशांचा उद्रेक, एसटी बस रोखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 09:01 IST

ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली.

ठळक मुद्देमंत्रालय गाड्या अधिक सोडत असल्याने नाराजीठाणेसाठी बसेस सोडण्याची मागणीसातत्याने बसची मागणी होत असूनही ती सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांचा संताप अनावर

- अनिकेत घमंडी डोंबिवली - अत्यावश्यक सेवेसाठी सरकारी कामगारांना रेल्वे सुविधा आहे, परंतु खासगी कंपन्यांच्या ठिकाणी मात्र कामावर जाणाऱ्यांना बस मार्गे कामावर जावे लागत असून त्या रांगेत आम्ही तासनतास उभे असतो, आम्हाला बस सुविधा वेळेत आणि त्यांची उपलब्धता वाढवा अशी मागणी करत प्रवाशांनी गुरुवारी सकाळी उद्रेक केला. युवक, युवतींनी बस रोखून संताप व्यक्त केला.ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली. त्यांनी आधी ठाणे बस सोडा अशी मागणी करत न्याय मागितला, सातत्याने बसची मागणी होत असूनही ती सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांचा संताप अनावर होऊन त्यांनी आधी ठाणे बस सोडा, त्याशिवाय। कोणतीही बस मार्गस्थ होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. युवक, युवती आणि पुरुषांचा त्यात समावेश होता. 15 मिनिट हा तणाव सुरू होता, त्यानंतर आग्रहास्तव राज्य परिवहन मंडळाने एक बस ठाणे मार्गावर सोडली. ती सोडल्याची घोषणा होताच ठाण्याच्या प्रवाशांनी त्यात प्रवेश घेण्यासाठी एकच गर्दी केली, तेथे फिजिकल।डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.यासंदर्भात एसटी मंडळाच्या नियंत्रण व्यवस्थापनाने सांगितले।की, मंत्रालय मार्गावर बस सोडण्यात आल्या असे प्रवाशांचे म्हणणे चुकीचे आहे. ज्या मंत्रालय साठी सोडतात त्या आम्हाला वरिष्ठ सूचनेनुसार सोडव्याच लागतात,  ठाणे डेपोसाठी आलेल्या बस ठाण्याला सोडायच्या त्या आम्ही सोडतो. गुरुवारी काही बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने समस्या निर्माण झाली होती, प्रवाशांनी संयम राखावा आणि कोरोना धर्तीवरील नियमांचे पालन करावे असेही आवाहन त्यांनी केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकdombivaliडोंबिवलीstate transportएसटीthaneठाणे