शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सामान्य नागरिक आला मेटाकुटीला; विनय सहस्रबुद्धे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 00:00 IST

अनलॉक २ सुरू झाल्यानंतरही ठाणे, पुणे आणि इतर काही महापालिकांनी आपापल्या शहरात कडक लॉकडाऊन घेण्याचा आणि आता तो वाढवण्याचाही निर्णय घेतलेला आहे.

ठाणे : ठाण्यासह अन्य काही महापालिकांमध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढवल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असून नागरिकांचेही हाल होत आहेत. याबाबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली आहे.अनलॉक २ सुरू झाल्यानंतरही ठाणे, पुणे आणि इतर काही महापालिकांनी आपापल्या शहरात कडक लॉकडाऊन घेण्याचा आणि आता तो वाढवण्याचाही निर्णय घेतलेला आहे. यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत, तर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. सरकार एकीकडे बिगिन अगेन म्हणत असताना ठाण्यात घेतलेल्या लॉकडाऊनमध्ये कसे बिगिन अगेन होणार, यावरुन दुकानदार, व्यापारी, लघुउद्योजक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.अनेकांना नोकºया गमवाव्या लागल्या असून त्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या अशा धरसोड वृत्तीमुळे नागरिकांचे हाल आणि व्यापाºयांचे नुकसान होत असून याबाबत केंद्राने अहवाल मागवून कारवाई करण्याची मागणीही सहस्रबुद्धे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात सहा फॉर्म्युल्यावर काम करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क न लावल्यास कारवाई करणे, घराबाहेर पडणाºयांना हॅण्ड सॅनिटायझर अनिवार्य करणे, सार्वजनिक आणि खासगी वाहनांमधील प्रवासासाठी नियम निश्चित करणे असे फॉर्म्युले सुचवले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस