शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

पावसाचं आगमन होताच मीरा भाईंदरमध्ये शेतीच्या कामांना सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 3:48 PM

पारंपरिक शेती व्यवसाय मीरा - भाईंदर सारख्या शहरातून जवळपास नामशेष झाला आहे . 

मीरारोड -  चक्रीवादळा मुळे पावसाला सुरवात झाल्याने मीरा भाईंदर मध्ये शेतकऱ्यांनी भातपीका साठी शेतीकामे सुरु केली आहेत. नांगरणी , पेरणी आदी कामे बळीराजाने हाती घेतली आहेत . 

मीरा भाईंदरमध्ये सिमेंट- काँक्रीट चे जंगल प्रचंड वेगाने वाढले आहे . शहरीकरणा मुळे शेतजमीनींना सोन्याचा भाव आल्याने शेत जमिनींची वारेमाप विक्री केली गेली आहे . त्यामुळे  पारंपरिक शेती व्यवसाय मीरा - भाईंदर सारख्या शहरातून जवळपास नामशेष झाला आहे . 

वारेमाप झालेली बांधकामे , बेकायदा चालणारा डेब्रिस, दगड , मातीचा अवास्तव भरावा या मुळे पाण्याचा निचरा  होणे बंद झाल्याने मुर्धा , राई , मोरवा , डोंगरी , उत्तन , पाली , चेणे भागातच थोडीफार शेती शिल्लक राहली आहे . शेतीकामा साठी मजूर मिळत नाहीत आणि पुरेसे उत्पन्न देखील निघत नाही . जमिनीचे कौटुंबिक वाद तर वेगळेच. परंतु या सर्व जंजाळात आजही काहींनी आपली शेती जिद्दीने टिकवून ठेवली आहे . चक्रीवादळा मुळे पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी , पेरणी आदी कामे सुरु केली आहेत . यंदा पाऊस लवकर सुरु झाल्याने वेळीच शेतीची कामे पूर्ण होऊन चांगले पीक हाती येईल अशी आशा या शेतकऱ्यांना वाटत आहे

टॅग्स :FarmerशेतकरीMira Bhayanderमीरा-भाईंदर