शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

ठाणे जिल्ह्यात १५३९ रुग्णांची नव्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 6:10 AM

४२ जणांचा मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या १५३९ नव्या रुग्णांची बुधवारी वाढ झाली. यामुळे एकूण रुग्णसंंख्या ८२ हजार ७८९ झाली असून ४२ जणांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या आता दोन हजार २८४ झाली आहे.

ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाचे २८८ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १८ हजार ४३७ झाली आहे. बुधवारीही नऊ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा ६१७ झाला आहे. कल्याण-डोंबिवली पालिका परिसरात २७७ रुग्णांची वाढ झाली. तर, १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे रुग्णांची संख्या १९ हजार ३०९ तर मृतांची ३३६ झाली आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात ३७५ रुग्णांसह तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा-भार्इंदरमध्ये १४५ रुग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या सात हजार ९८३ झाली असून मृतांची संख्या २६६ इतकी झाली आहे.

भिवंडी पालिका क्षेत्रात १२४ बाधित आढळले. यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ५६७ झाली आहे. तर, मृतांची संख्या १९४ वर स्थिर आहे उल्हासनगर पालिका परिसरात पाच जणांचा मृत्यू झाला असून ८५ नवे रुग्ण आढळले आहे. मृतांची संख्या १२४ तर बाधितांचा आकडा सहा हजार ६७३ झाला आहे. अंबरनाथमध्ये ८० नवे रुग्ण सापडले असून दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बाधितांची संख्या तीन हजार ६८९, तर मृतांची संख्या १४६ आहे. बदलापूरमध्ये ४६ रुग्णांमुळे बाधितांची संख्या दोन हजार ४४७ झाली. तर, ठाणे ग्रामीण भागात २१९ नवे रुग्ण सापडले असून सहा जणांचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या सहा हजार ५७ झाली आहे.वसई-विरारमध्ये १७७ नवीन रुग्णवसई-विरार पालिका परिसरामध्ये बुधवारी १७७ रुग्ण आढळून आले. तर, नालासोपाऱ्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ६४५ वर पोहोचली आहे. १२९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. एकूण ३ हजार ७६४ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.नवी मुंबईत ३७५ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात बुधवारी ३७५ रूग्ण वाढले असून एकूण रूग्ण संख्या १४,६२७ झाली आहे. बुधवारी बेलापूरमध्ये सर्वाधिक ८८ रूग्ण वाढले. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४0७ झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस