शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेला कधीच विसरू नका- प्रवीण दवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:38 IST

कल्याणमध्ये सीकेपी संस्थेतर्फे राज्यभरातील गुणवंतांचा गौरव

कल्याण : ‘विद्यार्थ्यांनी फक्त क्रमिक शिक्षण न घेता आवडीच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर पोहोचण्यासाठी झटले पाहिजे. इंग्रजी माध्यमाची कास धरताना मातृभाषेला कधीही विसरू नका’, असे आवाहन प्रख्यात कवी, लेखक, प्रवीण दवणे यांनी केले.सीकेपी संस्थेतर्फे पहिलाच राज्यस्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच येथे झाला. यावेळी दवणे बोलत होते. या सोहळ्याला राज्यभरातून विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहावी, बारावी, पदवी, अभियांत्रिकी, विद्यावाचस्पती, वास्तुविशारद इत्यादी क्षेत्रांत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.मुंबई महापालिकेच्या माजी शिक्षणाधिकारी डॉ. कल्पना चित्रे, विख्यात समुपदेशक बिपिन देशमुख, सीकेपी संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे, राजेश देशपांडे इत्यादी उपस्थित होते.दवणे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी कुठलेही क्षेत्र निवडू देत, परंतु त्याच क्षेत्रात त्यांनी सर्वाेच्च पदके प्राप्त करण्याची ईर्षा मनात ठेवली पाहिजे. ती पूर्ण करण्यासाठी त्यांची संघर्ष करण्याची तयारी असली पाहिजे. बहुसंख्य विद्यार्थी दहावी, बारावी, उच्च शिक्षण घेतात, हे खरे आहे. परंतु, बहुसंख्य विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकलेले असल्याने त्यांना मातृभाषेतील गोडवा तसेच महनीय व्यक्तींचा विसर पडत आहे. दैनंदिन जीवनात जेवढा जास्त मातृभाषेचा उपयोग कराल, तेवढेच जीवन समृद्ध बनते, अन्यथा मातृभाषेशिवाय जीवन अर्थहीन आहे.’डॉ. चित्रे म्हणाल्या, ‘पीएच.डी. करताना केवळ परिश्रम लागत नाहीत. संयम हे महत्त्वाचे अस्त्र ज्यांच्याजवळ असते, अशा विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही.’ तर, देशमुख म्हणाले, ‘पालकांनी कुठल्याही प्रकारची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. केवळ पारंपरिक शिक्षण घेऊ नका. विविध प्रकारची क्षेत्रे खुली असून त्यात करिअर करावे.’

टॅग्स :kalyanकल्याणStudentविद्यार्थीmarathiमराठीenglishइंग्रजीEducationशिक्षण