शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मराठा आंदोलनावरुन नरेश म्हस्के, जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 08:40 IST

Thane: आरक्षणासाठी मराठा क्रांती दलाच्यावतीने शांततेत आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कसे पेटेल, दंगे कसे होतील याचे नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

ठाणे - आरक्षणासाठी मराठा क्रांती दलाच्यावतीने शांततेत आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कसे पेटेल, दंगे कसे होतील याचे नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यामध्ये उबाठा पक्षाचे काही नेतेदेखील सामील होते, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी केला. 

म्हस्के म्हणाले की, जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार गेले नाहीत. यावर संजय राऊत यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

- ‘शिवसेना पक्षाची वाट लावणारे’ अशी संजय राऊत यांची ओळख आहे. पक्ष संपविण्याची शरद पवार यांची सुपारी राऊत यांनी घेतली आहे. - हेच राऊत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कोणत्या भाषेत टीका करीत होते हे आम्हाला बोलायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला. - आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे हेच सोडवू शकतात, हे जरांगे पाटील यांनी सांगितल्याने विरोधकांची हवाच निघून गेल्याचा टोला त्यांनी लगावला. -  हे सत्तेत होते, त्यावेळी दुष्काळ पडला होता; तेव्हा आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची पडली होती. त्यामुळे त्यांचा दौरा हा दिखावा आहे.

नरेश म्हस्के यांनी काय आरोप केले, त्याबाबत मला काहीच बोलायचे नाही. परंतु म्हस्के यांना उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. यापेक्षा आपल्याला या विषयावर अधिक भाष्य करायचे नाही.- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणthaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड