शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

मराठा आंदोलनावरुन नरेश म्हस्के, जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 08:40 IST

Thane: आरक्षणासाठी मराठा क्रांती दलाच्यावतीने शांततेत आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कसे पेटेल, दंगे कसे होतील याचे नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

ठाणे - आरक्षणासाठी मराठा क्रांती दलाच्यावतीने शांततेत आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कसे पेटेल, दंगे कसे होतील याचे नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यामध्ये उबाठा पक्षाचे काही नेतेदेखील सामील होते, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी केला. 

म्हस्के म्हणाले की, जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार गेले नाहीत. यावर संजय राऊत यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

- ‘शिवसेना पक्षाची वाट लावणारे’ अशी संजय राऊत यांची ओळख आहे. पक्ष संपविण्याची शरद पवार यांची सुपारी राऊत यांनी घेतली आहे. - हेच राऊत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कोणत्या भाषेत टीका करीत होते हे आम्हाला बोलायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला. - आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे हेच सोडवू शकतात, हे जरांगे पाटील यांनी सांगितल्याने विरोधकांची हवाच निघून गेल्याचा टोला त्यांनी लगावला. -  हे सत्तेत होते, त्यावेळी दुष्काळ पडला होता; तेव्हा आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची पडली होती. त्यामुळे त्यांचा दौरा हा दिखावा आहे.

नरेश म्हस्के यांनी काय आरोप केले, त्याबाबत मला काहीच बोलायचे नाही. परंतु म्हस्के यांना उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. यापेक्षा आपल्याला या विषयावर अधिक भाष्य करायचे नाही.- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणthaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड