शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
2
वादग्रस्त निर्णय! RCB चा फलंदाज बाद होता, गावस्करांसह अनेकांचा दावा; अम्पायरने दिले नाबाद
3
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
4
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
5
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
6
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
7
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
8
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
9
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
10
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
11
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
12
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
13
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
14
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
15
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
16
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
17
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
18
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
19
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
20
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

मुंब्रा बायपास बंद: ठाणे-बेलापूर मार्गावर चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 6:50 AM

मुंब्रा बायपास मार्ग दुरुस्तीसाठी पुढील दोन महिने बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक मुलुंड-ऐरोली मार्गे ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर मंगळवारपासून वाहनांची मोठी कोंडी होत आहे.

नवी मुंबई - मुंब्रा बायपास मार्ग दुरुस्तीसाठी पुढील दोन महिने बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक मुलुंड-ऐरोली मार्गे ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर मंगळवारपासून वाहनांची मोठी कोंडी होत आहे. याचा फटका शहराअंतर्गत वाहतुकीलाही बसला आहे. ही परिस्थिती पुढील दोन महिने कायम राहणार असल्याने वाहतूक पोलिसांची तारांबळ उडणार आहे.मुंबई, गोवा, बंगळुरूकडे जाणारी हजारो अवजड वाहने ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळपासून या मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. विशेषत: एमआयडीसीत जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे.बुधवारी सकाळपासून या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या उपनगरातील रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना अपुºया ठरल्याचे दोन दिवसांतील परिस्थितीवरून स्पष्ट झाले आहे. तसेच एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूककोंडीची झळ पोहचल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी एनएमएमटीच्या बसेसचा खोळंबा झाला. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसीसह शहरातील प्रमुख रस्ते वाहतूककोंडीने प्रभावित झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडी