शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
8
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
9
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
10
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
11
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
12
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
13
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
14
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
15
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
16
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
17
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
18
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
19
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
20
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात

प्रशासनाच्या मनमानीविरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 13:54 IST

या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे यावेळी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.

ठाणे  : संपूर्ण राज्यात नुकत्याच झालेल्या निर्सग चक्रीवादामुळे खुप मोठे नुकसान झाले. त्यामुळे वीज पुरवठा देखील अनेक ठिकाणी खंडीत झाला होता. परंतु तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युध्द पातळीवर काम करण्यास तयार झाले. त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्याची विनंती महावितरण प्रशासनाला करण्यात आली होती. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करुन आपला मनमानी कारभार केल्याचा आरोप महावितरणच्या एमएसईबी वकर्स फेडरेशनच्या वतीने करण्यात आला आहे. या कामात सर्वानाच सरसकट कामाला लावले गेले, ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, अशांना देखील कामाला लावले, परंतु त्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी पाठविले. परंतु या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे यावेळी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.बुधवारी वागळे इस्टेट भागातील महावितरण कार्यालयाच्या आवारात या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग चक्री वादामुळे नुकसान झाले, अनेक ठिकाणी विजेची हानी झाली. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर तयार होतो. त्यानुसार या कामाचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती, आराखडा तयार करण्याचे सांगण्यात आले होते, तसेच 50 वर्षे वयोगटातील कर्मचा:यांना या कामी पाठविले जाऊ नये असेही सांगण्यात आले होते. परंतु प्रशासनाने मनमानी कारभार करीत सरसकट सर्वानाच कामाला लावल्याचा आरोप यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष बनसोड यांनी केला आहे.किमान गरजा भागविल्या जाव्यात ही हिच्छा होती, त्याला राहण्याची सोय होणो अपेक्षित होते, त्याला अंगोळीचे पाणी मिळणो अपेक्षित होते, जेवणाची सोय, पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे होते. 10 दिवसासाठी नेले होते, परंतु 30 दिवस उलटूनही त्यांच्याकडून काम करुन घेतले जात असून त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत, त्यातूनच एकाला अंघोळीचे पाणी मिळाले नाही, तो तलावात गेला आणि त्याचा मृत्यु झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्वाना मुख्यअभिंयता जबाबदार असल्याचा आरोपही बनसोडे यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी फेडरेशनची असल्याचेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तो र्पयत आंदोलन सुरुच राहिल असा इशाराही त्यांनी दिला.