शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अटलजींनी दाखविलेल्या मार्गावरूनच मोदींची वाटचाल : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 22:40 IST

अटल महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

ठाणे :अटलजींनी दाखविलेल्या मार्गावरूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या देशाला घेऊन जात असून भारताला विश्वगुरु करण्याचा निर्धार आपण करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 मुंबईच्या दीप कमल फाउंडेशनतर्फे मीरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर अकादमीच्या मैदानावर आयोजित अटल महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. भारताचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर रोजी जयंती असून यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यावेळी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी अटलजींच्या कवितांच्या ओळीचा संदर्भ देऊन सांगितले की, अटलजी हे या देशातील असे राजनेता होते ज्यांना जनतेचे अपार प्रेम मिळाले. त्यांच्या कार्यसंस्कृतीची प्रेरणा घेऊनच मोदीजी कारभार करीत आहेत. या कार्यसंस्कृतीचा पायाच अटलजींनी रचला. जिथे जिथे अटलजींच्या अमृत विचारांचे थेंब पडले तिथे तिथे आपोआपच कुंभ निर्माण झाले, असेही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.

राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना यावेळी  "अटल सम्मान" देऊन  सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे स्व. अटलजी यांची दीर्घकाळ सेवा करणारे शिवकुमार यांना देखील गौरविण्यात आले. प्रारंभी दीप कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरजीत मिश्र यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.

अटल गीत गंगा या कार्यक्रमात अभिनेता शेखर सुमन, रवि किशन, पूनम ढिल्लों , हिमानी शिवपुरी, कवि महेश दुबे, गायक विनोद दुबे व सुरेश शुक्ला यांनी अटलजी यांच्यावरील कवितांचे वाचन केले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार नरेंद्र मेहता, बिहारचे  मंत्री नंदकिशोर यादव यांची उपस्थिती होती. यावेळी अटलजींच्या भाषण आणि कवितांवर आधारित डॉक्युमेंट्री "शब्दों के शिल्पी अटल" दाखविण्यात आली.         

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी