शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अटलजींनी दाखविलेल्या मार्गावरूनच मोदींची वाटचाल : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 22:40 IST

अटल महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

ठाणे :अटलजींनी दाखविलेल्या मार्गावरूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या देशाला घेऊन जात असून भारताला विश्वगुरु करण्याचा निर्धार आपण करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 मुंबईच्या दीप कमल फाउंडेशनतर्फे मीरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर अकादमीच्या मैदानावर आयोजित अटल महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. भारताचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर रोजी जयंती असून यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यावेळी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी अटलजींच्या कवितांच्या ओळीचा संदर्भ देऊन सांगितले की, अटलजी हे या देशातील असे राजनेता होते ज्यांना जनतेचे अपार प्रेम मिळाले. त्यांच्या कार्यसंस्कृतीची प्रेरणा घेऊनच मोदीजी कारभार करीत आहेत. या कार्यसंस्कृतीचा पायाच अटलजींनी रचला. जिथे जिथे अटलजींच्या अमृत विचारांचे थेंब पडले तिथे तिथे आपोआपच कुंभ निर्माण झाले, असेही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.

राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना यावेळी  "अटल सम्मान" देऊन  सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे स्व. अटलजी यांची दीर्घकाळ सेवा करणारे शिवकुमार यांना देखील गौरविण्यात आले. प्रारंभी दीप कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरजीत मिश्र यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.

अटल गीत गंगा या कार्यक्रमात अभिनेता शेखर सुमन, रवि किशन, पूनम ढिल्लों , हिमानी शिवपुरी, कवि महेश दुबे, गायक विनोद दुबे व सुरेश शुक्ला यांनी अटलजी यांच्यावरील कवितांचे वाचन केले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार नरेंद्र मेहता, बिहारचे  मंत्री नंदकिशोर यादव यांची उपस्थिती होती. यावेळी अटलजींच्या भाषण आणि कवितांवर आधारित डॉक्युमेंट्री "शब्दों के शिल्पी अटल" दाखविण्यात आली.         

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी