शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये शुक्रवारपासून पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 19:44 IST

मीरा रोड - लघु पाटबंधारे विभागाने पाण्याच्या पुढील नियोजनासाठी पाणीकपात लागू केली असून, मीरा-भाईंदर शहराची पाणीकपात देखील शुक्रवारी ५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे.

मीरा रोड - लघु पाटबंधारे विभागाने पाण्याच्या पुढील नियोजनासाठी पाणीकपात लागू केली असून, मीरा-भाईंदर शहराची पाणीकपात देखील शुक्रवारी ५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. दर १५ दिवसांनी म्हणजेच पुढील शुक्रवार वगळता पुन्हा पुढच्या शुक्रवारी अश्या पद्धतीने हि पाणी कपात असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे .मीरा-भाईंदर शहराला सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ९० ते ९२ दशलक्ष लिटर तर स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर असा मिळून १७६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा रोज रोज होत आहे. मीरा-भाईंदर हे टेलएन्ड ला असल्याने या आधी देखील पाणी कपातीतून मीरा भाईंदरला वगळण्यात येत होते .दरम्यान पावसाळा सुरू होईपर्यंत बारवी व उल्हास नदी जलस्त्रोतातील पाणी पुरवावे लागणार असल्याने पाण्याच्या नियोजनाकरिता लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी २७ डिसेंबरपासून दोन आठवड्यांतून एक दिवस म्हणजेच पंधरा दिवसांतून एका शुक्रवारी बारवी धरणातून २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.सदर पाणी कपात अंमलात आणण्यासाठी मीरा-भाईंदर शहरास होणारा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा पाणीपुरवठा शुक्रवार ५ जानेवारी व त्यापासून दर १५ दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासाकरिता पाणी बंद राहणार असल्याने पाणी कपातीनंतर पुढील दोन दिवस पाणीपुरवठा उशिराने व कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे तसेच पाण्याचा पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी केले आहे. येत्या शुक्रवारची पाणी कपात ही फक्त एमआयडीसीकडून होणाऱ्या ९० दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यासाठी असली तरी त्या नंतरची १५ दिवसांनी होणारी पाणी कपात ही एमआयडीसी सह स्टेमकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यास देखील लागू होणार असल्याचे वाकोडे यांनी सांगितले .

टॅग्स :WaterपाणीMira Bhayanderमीरा-भाईंदर