शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Election 2019: विरोधकांचा भर केवळ घोटाळे करण्यावरच- योगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 06:46 IST

Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यांच्या सत्तेत केवळ घोटाळे करण्यावरच भर राहिला.

कल्याण : काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यांच्या सत्तेत केवळ घोटाळे करण्यावरच भर राहिला. त्यांनी दहशतवादाला थारा देत देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप करताना, देशाला लुटणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केले.

भाजपचे कल्याण पूर्वेतील उमेदवार गणपत गायकवाड आणि उल्हासनगरचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारार्थ कल्याण पूर्वेत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भिवंडीचे खासदार कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवाजी आव्हाड आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आदित्यनाथ म्हणाले की, काश्मीरला कलम ३७०चा विशेष दर्जा काँग्रेसने दिला होता. त्यास बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा विरोध होता. मात्र, तरीही काँग्रेसने हे कलम कायम ठेवून दहशतवादाला खतपाणी घातले, परंतु सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द करून दहशतवाद हद्दपार केला.

भारतात दहशतवादाला थारा नाही, असा संदेश मोदींनी याद्वारे जगाला दिला असल्याचे सांगून, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी असलेल्या दाऊदच्या सहकाºयांशी असलेले संबंध पुढे आल्याचा आरोप त्यांनी केला.काँग्रेसच्या काळात रोज नवीन घोटाळे बाहेर येत होते. समाजहित आणि राष्ट्रहितापेक्षा त्यांच्या नेत्यांनी स्वहिताला महत्त्व दिले. टुजी आणि कॉमनवेल्थ घोटाळा ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील सत्ताकाळातही त्यांनी मोठे घोटाळे केले, परंतु देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एकही घोटाळा झाला नसल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. विकासाला प्राधान्य देणाºया महायुतीला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस