शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 01:05 IST

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी तर तब्बल दोन हजार ७९ रुग्णांची नव्याने वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या एक लाख ४४ हजार १७२ झाली आहे. तर, २६ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता तीन हजार ८९३ झाली आहे.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे ८८९ मृत्यूची नोंद झाली. कल्याण-डोंबिवली परिसरात ५७८ रुग्णांची वाढ झाली.उल्हासनगर महापालिका परिसरात तीन मृत्यूंसह ३९ नवे रुग्ण आढळले. भिवंडी महापालिका क्षेत्रात ४० बाधित आढळले, तर एकाचाही मृत्यू झाला नाही.आता बाधितांची संख्या चार हजार ४७४ झाली असून मृतांची संख्या २९५ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये २४७ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर मृतांचा आकडा ४६८ वर पोहोचला आहे.अंबरनाथमध्ये ५० रुग्णांसह एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या पाच हजार ४४६, तर मृतांची संख्या २०४ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ९२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ९२० झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात २६४ रुग्णांची वाढ झाली, तर दोघांचा मृत्यू झाला. आता बाधितांची ११ हजार २५७ आणि मृतांची संख्या ३३८ झाली आहे.नवी मुंबईत ३० हजारचा टप्पा पूर्णनवी मुंबई : शहरात शनिवारी ३८१ रूग्ण वाढले असून एकूण रूग्णांची संख्या ३०२९५ झाली आहे. उपचारादरम्यान दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये १ लाख ५८ हजार १५ जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यापैकी ८१ टक्के अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दिवसभरात ३५९ रूग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २६१३५ झाली आहे.रायगड जिल्ह्यात आढळले ८९३ रूग्णअलिबाग : जिल्ह्यात शनिवारी ८९३ नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ३६ हजार ३४३ वर पोचली आहे. दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत एकूण ९८८ जणांना मृत्यूने कवटाळले आहे. आतापर्यंत २८ हजार ९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.वसई-विरारमध्ये२५९ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात शनिवारी दिवसभरात २५९ नवे रुग्ण आढळून आले असून २०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर तीन रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १९ हजार १६६ वर पोहोचली आहे. तर एकूण मुक्त रुग्णांची संख्या १६ हजार ६९९ इतकी झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे