शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

मी एक अपघाती लेखक, माझा अनुभव लिहिला; विश्वास नांगरे पाटीलांनी लिखाणामागची गोष्ट सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 21:44 IST

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला.

ठाणे- साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या लेखनासंदर्भात अनुभव सांगितले. 

धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देशाचं नुकसान, भालचंद्र नेमाडेंचं परखड मत; 'अच्छे दिन' काय तेही सांगितलं!

विश्वास नांगरे पाटील म्हणाले, २०१२ पर्यंत मी फक्त ड्युटीमध्ये होतो. नंतर माझी अँटी करप्शनला बदली झाली, त्यावेळी मला शनिवारी आणि रविवारी वेळ मिळालाचा. यावेळी मी तीन महिन्याची रजा घेऊन पहिलं पुस्तक लिहिलं. आणि कोरोना काळात दुसरं पुस्तक लिहिलं.  

'विश्वास पाटील सरांनी जेवढी पुस्तक लिहिली आहेत, तेवढी पुस्तक मी वाचलेली नाही. मी मला पोलीस खात्यात आलेले अनुभव लिहिले आहेत. मी युपीएससी परीक्षेत यश मिळेपर्यंतचा प्रवास 'मन मैं है विश्वास' या पुस्तकात लिहिला. यानंतर पुढचा प्रवास 'कर हर मैदान फतें' या पुस्तकात लिहिला आहे, असंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनीही लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. विश्वास पाटील म्हणाले, माझ्या आणि विश्वास नांगरे पाटलांच्या गावात अंतर ४ किलोमीटचे आहे. आम्ही यांच्या गावात शाळेसाठी जात होतो. मी जाताना डेअरीत दूध देण्यासाठी जात होतो. तेव्हा त्या डेअरीचे चेअरमन विश्वास नांगरे पाटलांचे वडिल होते. त्यामुळे आमच्या दोघांचे नाते पाण्यासारखं गोड आहे, अशी आठवण विश्वास पाटील यांनी सांगितली. 

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलPoliceपोलिस