शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हुश्शssss ... आमदार तर एकदाचे झाले ! गंगेत घोडे न्हाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 19:43 IST

सर्वोच्च न्यायालयानेदेखील विजयी उमेदवारांना सर्वप्रथम 'आमदार' पदाची शपथ विधानसभा सभागृहात प्रथम प्राधान्याने देण्याचे आदेश जारी केले

सुरेश लोखंडे 

ठाणे : विजयश्री प्राप्त करुनही सत्ता संघर्षाच्या वादात नेमकाच आमदार पदाचा शपथ विधी महिन्या भरापासून रखडला होता. त्यामुळे येत असलेल्या समस्या व अडथळे 'जनात जनार्दनानं निवडलं... आमदार परी नाही' या मथळ्याखालील वृत्तात लोकमतने 21 नोव्हेंबरला उघड केले होते. त्यास अनुसरुन अखेर प्राधान्य क्रमाने बुधवारी राज्यातील 288 विजयी उमेदवारांसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील 24 जणांच्या आमदारकीचा शपथ विधी पार पडला आणि गंगेत घोडे न्हाले...' हुश: ! झाले एकदाचे आमदार आणि सत्ता स्थापनेचा पेच ही दूर' अशी  एकच चर्चा  दिवसभर जिल्ह्यात ऐकायला मिळाली. 

सर्वोच्च न्यायालयानेदेखील विजयी उमेदवारांना सर्वप्रथम 'आमदार' पदाची शपथ विधानसभा सभागृहात प्रथम प्राधान्याने देण्याचे आदेश जारी केले आणि त्यानुसार सर्वांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ आज देऊन 'आमदारकी' बहाल केली.  एक महिन्यापासून 'आमदार' या लोक प्रतिनिधीत्वाचा पेच ही आता दूर झाला . आता या नवनिर्वाचित आमदारांना राजशिष्टाचाराचा 'सलाम' ही प्रशासनाला प्राधान्य क्रमाने घालावाच लागेल, आमदारांच्या हक्कांची व सन्मानाची पायमल्ली होणार नाही यांची काटेकोरपणे दक्षता घ्यावी लागेल. त्यांच्या सूचनांचे आणि मार्गदर्शनांची अंमलबजावणी देखील करावीच लागेल यात आता दुमत नाही. 

निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा पेच निर्माण झाला आणि या सत्ता संघर्षात 13 व्या विधानसभेच्या सभागृहाची मुदत संपली होतीआणि ते बरखास्त झाले होते. राज्यपालांच्या निमंत्रणानंतर एकाही पक्षाला बहुमत देता आले नव्हते. यामुळे 14 व्या विधानसभेच्या  सदस्यत्वाची एकाही विजयी उमेदवारास शपथ घेता आली नाही . याच दरम्यान  राष्ट्रपती शासन ही लागू झाले. या राजवटीत 'शपथ' अभावी विजयी उमेदवारास प्रशासनांच्या आमदारकीच्या राज शिष्टाचारपासून वंचित राहावे लागले. त्यांना द्याव्या लागणाऱ्या शासकीय कार्यक्रमांच्या निमंत्रणाची सक्ती प्रशासनावर नव्हती. इच्छा असून शेतकर्‍यांची बाजू अवकाळी पावसाच्या  संकटात मांडता आली नाही.  तब्बल आजपर्यंतच्या एक महिन्याच्या कालावधीनंतर विजयी उमेदवारांना वन बाय वन शपथ घेण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आज मिळाल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. आता, आमदारकी पाठोपाठ आता सत्ता स्थापनेचा तिडा ही सुटल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेMLAआमदार