शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील रक्तरंजित राजकारणाचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 08:43 IST

ठाणे जिल्हा हा एकेकाळी मुंबईतून तडीपार केलेल्या गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे या भागात खूप पूर्वीपासून गुन्हेगारीने अंकुर धरला. शिवाय या जिल्ह्यात राजकीय वादातून राजकीय नेत्यांच्या हत्या, हल्ले हे प्रकार वरचेवर घडले आहेत. त्या काळ्याकुट्ट इतिहासाचा हा पट...

ठाणे जिल्हा हा एकेकाळी मुंबईतून तडीपार केलेल्या गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे या भागात खूप पूर्वीपासून गुन्हेगारीने अंकुर धरला. शिवाय या जिल्ह्यात राजकीय वादातून राजकीय नेत्यांच्या हत्या, हल्ले हे प्रकार वरचेवर घडले आहेत. त्या काळ्याकुट्ट इतिहासाचा हा पट...   

 १९८५ : रिक्षा युनियनचे अध्यक्ष विजू नाटेकर यांच्या हत्येने ठाणे ढवळून निघाले १९८९-९० : महापौर निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्याने श्रीधर खोपकर याची भर रस्त्यात झाली होती हत्या. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना या प्रकरणात ‘टाडा’खाली अटक झाली होती. १९९० : गवऱ्याभाईची मुंब्र्यात हत्या १९९५ : पिंट्याभाई व अन्य एकाची हत्या २००४ : नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा रवींद्र फाटक यांनी रघुनाथ नगर भागातील शिवसेनेची शाखा ताब्यात घेतली तेव्हा मोठा राडा २००७ :  महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस कोर्ट नाका येथील एका हॉलमध्ये तत्कालीन मनसे नेते शिशिर शिंदे व शिवसेनेचे बाळा राऊत यांच्यात संघर्ष २००९ : राजन किणे व गोपाळ लांडगे यांच्यातील वाद हातघाईवर २०१३ : परिवहन समितीच्या निवडणुकीत भाजपच्या सदस्याने विरोधात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मतदान केल्याने भाजपचे उपमहापौर मिलिंद पाटील यांच्या पालिकेतील कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राडा 

 २०२३ : ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्याचे बॅनर लावण्यावरून शिवसैनिकांनी डोके फोडले २०२३ : घोडबंदरला ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना पोटात लाथा मारून मारहाण २०२३ : मुंब्र्यातील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून गदारोळ

२०२३ : कोपरीत शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे व शिंदे गटात मोठा राजकीय राडा

कल्याण डोंबिवली२००१ : कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक श्रीधर म्हात्रे यांची हत्या.२००७ :  शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर गोळीबार, पण ते बचावले.२०२३ : शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला.भिवंडी२०१२ : नगरसेवक सलीम कुरेशी यांनी साथीदारांसह केली समाजसेवकाची हत्या. कुरेशी तुरुंगात.२०१७ : काँग्रेसचे नगरसेवक व सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची त्यांचा पुतण्या प्रशांत म्हात्रे याच्याकडून हत्या.

उल्हासनगर १९८६ : शिवसेनेचे नेते व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी रमाकांत चव्हाण यांचा शहाड फाटक परिसरात खून.  १९८९ : माजी आमदार पप्पू कलानी यांचे काका दुलीचंद कलानी यांचा खून  १९९० : घन:श्याम भतीजा व इंदर भतीजा या दोन भावांचे तीन महिन्यांच्या अंतराने खून १९९२ : रिपाइं नेते व रिक्षा संघटनेचे मारोती जाधव यांचा खून १९९१ ते ९५ : श्याम जाड्या, राजन गुप्ता, लालूमल हेमदेव, नंदू बिल्डर, सुदेश भटिजा, कम्मू दादा यांचे खून. पोलिस अटकेत असलेल्या अण्णा शेट्टी याच्यावर गोळीबार. शेट्टी व दोन शस्त्रधारी पोलिसांचा मृत्यू. २००० : शिवसेनेचे नेते गोपाळ राजवानी यांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खून. (काँग्रेस नेते मोहन बहारानी, सुभाष मनसुलकर व दीपक गाजरिया यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले होते. मात्र ते बचावले.)

अंबरनाथ-बदलापूर २००२ : ठाण्याचे रिपाइं जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाडची हत्या २००९ : नगरसेवकाचा भाचा समीर गोसावीची हत्या २०११ : नगरसेवक नितीन वारिंगेची हत्या  २०११ : शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर हल्ला २०१७ : अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष उमेश गुंजाळ यांची हत्या  २०२० : मनसे पदाधिकारी राकेश पाटील याची हत्या  

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाFiringगोळीबारPoliceपोलिस