शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

ठाणे जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी; निकाल ९५.५७ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:51 IST

गेल्या वर्षीपेक्षा ००.०१ टक्के वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.५७ टक्के लागला. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा मुलींनीच बाजी मारली. गेल्या वर्षीपेक्षा निकालात ००.०१ टक्क्याने वाढ झाली. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९५.५६ टक्के इतका लागला होता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ या महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मंगळवारी निकाल जाहीर होताच उत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मोबाइल, लॅपटॉपवर निकाल पाहिल्यावर अपेक्षित गुण मिळालेल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, तर अपेक्षित यश न मिळालेल्या किंवा अपयशी ठरलेल्यांच्या चेहऱ्यांवर निराशा दिसत होती.

५८,०६३ मुले परीक्षेसाठी बसली होती. पैकी ५४ हजार ८७३ मुले उत्तीर्ण झाली; तर ५५,२६५ मुली परीक्षेला बसल्या होत्या. पैकी ५३ हजार ४३८ मुली उत्तीर्ण झाल्या. यात ३,१९० मुले, तर १,८२७ मुली अनुत्तीर्ण झाल्या.

मिठाईच्या दुकानांत गर्दी

ठाणे जिल्ह्यातून १,१३,३२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एक लाख आठ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफे, घरोघरी मोबाइल, संगणकावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मिठाईच्या दुकानांतही दुपारपासून गर्दी होती. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल