शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन; उद्या दुपारी होणार अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 23:39 IST

१९८० ते ९० या दशकात ते सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त

ठाणे- ठाणे काँग्रेसचे पहिले आमदार ठरलेले कांती कोळी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी आज वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने ठाणे काँग्रेसला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उद्या दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

१९८० ते ९० या दशकात ते सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच आमदार होण्यापूर्वी त्यांनी नगरसेवक पदही भूषविले होते. मधल्या काळात त्यांनी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदही भूषविले होते. ठाणे काँग्रेसला वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. याशिवाय कोळी समाजाला न्याय देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मनमिळावू असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं, आनंद दिघे यांच्याशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने ठाणे कॉंग्रेसमध्ये आणि एकूणच राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.