शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

२ महिन्यांसाठी पर्यटन स्थळावर जाणे विसरा; ठाणे जिल्ह्यातील पर्यटन केंद्रांवर जमावबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 10:17 IST

पर्यटकांचा हिरमोड होणार,  वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीवितहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.  

बदलापूर : बदलापूरजवळील कोंडेश्वर तसेच इतर धबधब्यांच्या परिसरात दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. धबधब्याजवळच्या एक किमी परिसरात हे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, त्यामध्ये पोहणे तसेच धबधब्यावर जाणे व पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे आदींसाठी बंदी असणार आहे. 

भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पावसाळ्यात धबधबे, तलाव, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या तसेच धरणांच्या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक येत असतात.  वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीवितहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. 

येथे असेल जाण्यास मनाईकांबा, पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट. मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे डॅम परिसर, माळशेज घाट व घाटातील सर्व धबधबे, माळशेज घाट, गोरखगड, नानेघाट. शहापूर तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर (वज्रेश्वरी) भातसा धरण व परिसर, माहुली गड व पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत (डोळखांब), सापगांव नदीकिनारा, कळंबे नदी, कसारा येथील सर्व धबधबे, कसारा घाट या ठिकाणीही हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

येथे असेल जाण्यास मनाईकांबा, पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट. मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे डॅम परिसर, माळशेज घाट व घाटातील सर्व धबधबे, माळशेज घाट, गोरखगड, नानेघाट. शहापूर तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर (वज्रेश्वरी) भातसा धरण व परिसर, माहुली गड व पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत (डोळखांब), सापगांव नदीकिनारा, कळंबे नदी, कसारा येथील सर्व धबधबे, कसारा घाट या ठिकाणीही हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

टॅग्स :tourismपर्यटन