शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे लादू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 02:39 IST

मान्यवरांचे विचार : विद्यार्थ्यांना ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार

नवी मुंबई : विद्यार्थ्यांनी फक्त गुणांच्या पाठीमागे न लागता सर्वांगीण विकासावर भर द्यावा. गुणांपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे. पालकांनीही आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत, असे आवाहन ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांनी केले.

नवी मुंबईमधील बोंगिरवार भवनमध्ये ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वाशीमधील राजीव गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य वासू पांडे यांनी पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्सहन मिळत असल्याचे सांगितले.नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक रश्मी पगार यांनी, विद्यार्थ्यांनी फक्त गुणांच्या मागे धावू नये. गुणांना नाही तर गुणवत्तेला प्राधान्य दिले पााहिजे. पालकांनी त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. मुलांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, ते पाहून प्रोत्साहन द्यावे, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर व सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार विजेते : वेदान्त संदीप पाटील, पंकज विष्णू चौधरी, श्रेयस संतोष तवटे, अबिबा खलील गिरकर, आयुष राजाराम जाधव, दूर्वा सनतकुमार सिद्धेश्वर, रिद्धिश पंकज रोडेकर, निशांत मिलिंद सपकाळ, जिया जमीर काझी, सार्थक अमर चव्हाण, तन्मय राजाराम जाधव, नेताल ओमप्रकाश लोहिया, ओजस्वी उमेश कुलकर्णी, प्रथमेश सनतकुमार सिद्देश्वर, प्रतीक्षा प्रकाश शिंदे, यश प्रभाकर पाटील, ओजस मोर्या, सिद्धी रितेश वाघ, समृद्धी संदेश साळुंखे, प्रतीक रामदास सोनावणे, मंजिरी विद्याधर पोखरकर, धनश्री सर्जेराव पाटील, आशाना समीर पटेल.

टॅग्स :thaneठाणे