शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

समाजाचा विकासासाठी शिक्षण महत्वाचे : धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:00 IST

धनगर प्रतिष्ठानतर्फे ठाणे जिल्ह्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. 

ठळक मुद्देधनगर प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवसमाजाचा विकासासाठी शिक्षण महत्वाचे :  जयसिंग शेंडगे  

ठाणे : समाजाचा खऱ्या अर्थाने सर्वागीण विकास करायचा असेल तर शिक्षण हे महत्वाचे आहे यासाठी सर्व  विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे यांनी ठाणे येथे केले. 

    धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे शेंडगे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी ठाणे जिल्हयातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे व नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात जन्मताच दोन्ही हात नसतानाही खडतर परस्थिती परिश्रम करून दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या माथेरान येथील जयेश शिंगाडे या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच या विद्यार्थांचा पदवीधर होऊ पर्यंतचा शिक्षणाचा खर्च संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क पोलीस निरीक्षक गोविंद पाटील,शिवसेना उपविभागप्रमुख राजेश वीरकर,कोपरी -पाचपाखाडी युवा सेना समन्वयक दीपक झाडे,खोपट एसटी आगार डेपोचे युनियनचे अध्यक्ष सुरेश भांड,प्रतिष्ठानचे सल्लगार सुनील राहिंज,प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळ अध्यक्षा माधवी बारगीर,आदी सह मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्रात शासकीय व सामाजिक क्षेत्रात धनगर समाजाचे हातावर मोज्यांना इतकेही लोक नसल्याने समाजाचा सर्वांगीण विकास होत नसून यासाठी समाजाचा विकास करायचा असेल तर विद्यार्थांनी उच्च शिक्षण घेणे आवश्यक आहे. धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळवायचे असेल तर सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे असे शेंडगे यांनी सांगितले. समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत परंतु समाज पुढे गेला पाहिजे यासाठी झटणारी एकमेव संस्था धनगर प्रतिष्ठान असल्याचे गौरव उद्गार नगरसेविका परिषा सरनाईक यांनी काढले धनगर समाजासाठी नवनवीन कार्यक्रम राबवून समाजाला एकत्रित करण्याचे कार्य कौतूकास्पद असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव अमोल होळकर,उपाध्यक्ष संतोष बुधे,,खजिनदारअविनाश लबडे,सल्लागार मनोहर वीरकर,सूर्यकांत रायकर  कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,अरुण परदेशी ,सचिन बुधे,प्रशांत कुरकुंडे,ऋषी पिसे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ  सचिव गायत्री गुंड ,खजिनदार भारती पिसे, उपखजिनदार संगीत खटावकर,सदस्य सुचिता कुचेकर,सुषमा बुधे,स्नेहा खटावकर,सीमा कुरकुंडे,सुजाता भांड,सल्लागार अर्चना वारे आदीने परिश्रम घेतले 

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणMumbaiमुंबई