शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बदलापूर-वांगणीदरम्यान कासगाव रेल्वेस्थानक, प्रस्ताव स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 03:09 IST

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील बदलापूर-वांगणी रेल्वेस्थानकांदरम्यान कासगाव, समर्थवाडी या रेल्वेस्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे.

कल्याण - मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील बदलापूर-वांगणी रेल्वेस्थानकांदरम्यान कासगाव, समर्थवाडी या रेल्वेस्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे.बदलापूर-वांगणी या दोन रेल्वेस्थानकांतील अंतर १२ किलोमीटर इतके आहे. बदलापूर ते वांगणीदरम्यान रेल्वेगाडीला १५ मिनिटांचा अवधी लागतो. रेल्वेच्या नियमानुसार चार किलोमीटर अंतरावर एक रेल्वेस्थानक हवे. रेल्वेमार्गाला समांतर असा कल्याण-कर्जत मार्ग आधीपासून आहे. या मार्गामुळे वांगणी व बदलापूरदरम्यानचा परिसर विकसित होत आहे. मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू असून वस्ती वाढत आहे. बदलापूर-वांगणीदरम्यान कासगाव, समर्थवाडी हे ठिकाण असून त्या ठिकाणी रेल्वेस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने स्वीकारला असल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली आहे.नागरीकरण व विकासकामाचा रेटा पाहता कल्याण-कसारा मार्गावरील गुरवली, कल्याण-कर्जत मार्गावरील अंबरनाथ-बदलापूर रेल्वेस्थानकांदरम्यान चिखलोली ही स्थानकेही मार्गी लागणार आहेत. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल यूपीए सरकारच्या काळात तयार आहे.सर्वेक्षणाचे आदेशकासगाव, समर्थवाडी रेल्वेस्थानकाच्या सर्वेक्षणाचे काम करण्याचे आदेश रेल्वेच्या संबंधित विभागाला दिले आहेत. वळण नसलेल्या मार्गावर नवे रेल्वेस्थानक उभारले जाईल. या स्थानकाला शेलू रेल्वेस्थानकाप्रमाणे थांबा असणार आहे. नव्या रेल्वेस्थानकामुळे चामटोली, कासगाव, देवळोळी, जांभळे, भुईसावरे, ढवळेपाडा आदी गावांसह अनेक आदिवासीपाड्यांना फायदा होणार आहे. या गावपाड्यांच्या विकासाला चालना मिळू शकते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेMumbai Localमुंबई लोकलbadlapurबदलापूर