शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

मोदी-फडणवीस सरकारांमुळे मराठा आरक्षण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 1:04 AM

हरिभाऊ राठोड यांचा ठाण्यात आरोप : घटनादुरुस्ती आली अंगलट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात विनंतीअर्ज दाखल केलेला आहे. परंतु, मुळात जो संविधान संशोधन कायदा पास केला होता, तो चुकीच्या पद्धतीने पास केला. त्यानंतर, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने राज्याला अधिकार नसताना मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर केले. त्याचाच फटका या आरक्षणाला बसला आहे. एकूणच मोदी आणि तत्कालीन फडणवीस सरकारांच्या घोडचुकीमुळे ते लटकले असल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी ठाण्यात केला.

११ आॅगस्ट २०१८ रोजी संविधान संशोधन कायदा १०२ हा केंद्र सरकारने अमलात आणल्यापासून राज्याला संविधानाचे कलम (१६) ४ नुसार मिळालेले अधिकार भारतीय संविधानाच्या कलम ३४२ (अ) तरतुदीमुळे हिरावून घेतल्यामुळे आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडून हिरावून घेतलेले आहेत.एसईबीसीचे आरक्षण द्यायचे झाल्यास तो अधिकार संसदेला दिला गेला. याचा अर्थ असा की, यानंतर कुठल्याही राज्याला एखाद्या मागासवर्गाला आरक्षण द्यायचे झाल्यास संसदेमध्ये बिल पास करावे लागेल. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे आदिवासींसाठी आरक्षण देण्याबाबत तरतूद आहे, तशीच एसईबीसीबाबतही केली आहे.ओबीसी समाजाला भरीव पॅकेज जाहीर कराभटके विमुक्त, बाराबलुतेदार, ओबीसी समाजाला भरीव पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. यात शिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी १२०० कोटी, वसतिगृह निर्वाहभत्त्याकरिता १६० कोटी, महाज्योती योजनेला ५०० कोटी, वसंतराव नाईक महामंडळाला ८० कोटी रु. त्वरित द्यावेत, असे ते म्हणाले.