शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शौचालयाच्या वादातून परदेशातून परतलेल्या तरुणाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 17:11 IST

घराशेजारी असलेल्या शैचालयाच्या वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची चाकूचे वार करुन हत्या केली. या आधी देखील त्यांच्यावत वाद झाले होते. ज्या तरुणाची हत्या झाली आहे तो तरुण नुकताच परदेशातुन सुट्टीवर आपल्या घरी आला होता.

 

अंबरनाथ - घराशेजारी असलेल्या शैचालयाच्या वादातून एका तरुणाने  दुसऱ्या तरुणाची चाकूचे वार करुन हत्या केली. या आधी देखील त्यांच्यावत वाद झाले होते. ज्या तरुणाची हत्या झाली आहे तो तरुण नुकताच परदेशातुन सुट्टीवर आपल्या घरी आला होता. दोन दिवसानंतर तो पुन्हा परदेशात कामासाठी जाणार होता. त्या आधीच त्याची हत्या झाल्याने अंबरनाथच्या उलनचाळ परिसरात वातावरण तंग झाले आहे. 

रिजवान अब्बास शेख (27) हा मुळचा उलनचाळ येथे राहणार तरुण कामानिमित्त परदेशात असतो. त्याचा विवाह निश्चित झाल्याने त्यासाठी तो कामावरुन सुट्टी घेऊन अंबरनाथमध्ये आला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह देखील निश्चित झाला होता. पुन्हा लगनसाठी घरी यावे लागणार असल्याने दोन दिवसात तो पुन्हा परदेशात कामानिमित्त जाणार होता. मात्र बुधवारी सायंकाळी रिजवाज आणि त्याचा शेजारी राहणारा खालीद सैय्यद यांच्यात शौचालयाच्या वादातून भांडण झाले. या आधी देखील त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र हा वाद जिवघेणा ठरेल असे रिजवानला कधी वाटले देखील नव्हते. बुधवारी पुन्हा रिजवान आणि खालीद यांच्यात वाद झाल्यावर खालीदने रिजवानच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारुन त्याला जखमी केले.रिजवान खाली पडल्यावर त्याच्या छातीवर आणि पोटावर चाकुने वार करुन खालीद पळून गेला. या हल्लयात गंभीर जखमी झालेल्या रिजवानला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू ओढावला. या हत्येनंतर पोलीसांनी खालीद विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिस