शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

CoronaVirus News: टीकेची झोड उठताच परिवहन सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 23:45 IST

कर्मचाऱ्यांना दिलासा : भाजपप्रणीत संघटनेने पुकारला होता बंद

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठीची परिवहन सेवा पालिकेने तडकाफडकी बंद करून कर्मचाºयांचे हाल करणाºया भाजप प्रणित कामगार संघटना, कंत्राटदार व संपकºयांवर गुन्हा दाखल करून कंत्राट रद्द करण्याची मागणी केली गेली. पालिकेने कारवाईचा इशारा दिला होता. याबंदमुळे कंत्राटदार, संघटनेवर टीकेची झोड उठताच  रविवारी सकाळी बंद मागे घेत बससेवा सुरु केली.मीरा- भार्इंदर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा कंत्राटदार भागीरथी एमबीएमटी यास पालिकेने पैसे दिले नाही म्हणून कर्मचाºयांचा पगार झाला नाही असा दावा करत भाजप प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने शुक्रवारपासून तडकाफडकी बंद केला. यामुळे ८०० कर्मचाºयांचे कामावरून घरी जाण्यासाठी बसअभावी हाल झाले. शनिवारीही बस नसल्याने अनेक कर्मचारी येऊ शकले नाहीत. पालिकेने शुक्रवारी लेखी पत्राद्वारे कंत्राटदारास मे अखेरीस ९४ लाख दिल्याचे सांगत  कारवाईचा इशारा दिला. कर्मचाºयांना वेठीस धरल्याने संघटनेवर टीका झाली.कंत्राटदाराची पगार देण्याची जबाबदारी असताना त्याला सोडून पालिकेवर खापर फोडण्याचा प्रयत्न असल्याचे आरोप झाले. या प्रकरणी कंत्राट रद्द करून कंत्राटदार, कामगार संघटना व संपकरी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार गीता जैन, काँग्रेस कार्याध्यक्ष प्रमोद सामंत, शिवसेनेच्या कामगार सेनेचे श्याम म्हाप्रळकर, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत आदींनी केली होती.आपत्तीकाळात बेकायदा संपप्रकरणी आयुक्त चंद्रकांत डांगे कारवाई करणार की नाही ? याकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे. अखेर, रविवारी सकाळी कमर्चाºयांनी कामावर हजर होत कर्मचाºयांना आणण्यासाठी ठाणे, पालघर व मुंबईसाठी २८ बस सोडल्या. काही चालक आले नाहीत म्हणून तीन बस सुटू शकल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayanderमीरा-भाईंदर