शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात १४७३ बाधितांसह ४० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 04:36 IST

ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी १४७३ बाधितांची तर ४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २६ हजार १४७ तर मृतांची ८८१ झाली आहे. दिवसभरात कल्याणमध्ये तब्बल ३२३ रुग्ण आढळले असून ठाण्यात २६४ नवीन रुग्ण आढळले आहेत.गुरुवारी कल्याण डोंबिवलीत तब्बल ३२३ रु ग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे तेथील बाधितांची संख्या सहा हजार ५१५ तर मृतांची ९१ इतकी झाली आहे. ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे.नवी मुंबईत २३६ रु ग्णांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्या त्यापाठोपाठ भिवंडी महापालिका क्षेत्रात १६४ बाधीतांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या एक हजार ४९६ तर मृतांची ९१ वर पोहोचली. मीरा भार्इंदरमध्ये १६२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ७३५ तर मृतांची संख्या १२४ इतकी झाली आहे. उल्हासनगर येथे १२९ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार ४०६ तर मृतांची ३६ झाली आहे.अंबरनाथमध्ये ७१ रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४७७ झाली असून दोघांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ३६ झाली आहे. बदलापूरमध्ये ३१ रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ६४९ तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १४ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ९३ रु ग्णासह दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ११४९ तर मृतांची ३६ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये १८९ रुग्णवसई : वसई-विरार शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक १८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका हद्दीत या मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०१ झाली आहे. तर २० रुग्णांनी आजारावर मात केली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६४२ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत १०९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.>नवी मुंबईत २३६ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात गुरूवारी २३६ नवीन रूग्ण वाढले असून ९ जणांचा मृत्यू झाला. तर १०२ जण बरे झाले आहेत. नवी मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ५, ६२९झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३१८८ झाली आहे.>रायगडमध्ये १६० रु ग्ण : अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी १६० पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली असून,बाधित रु ग्णांची संख्या २९०६ वर पोहोचली आहे. तर, ४८ रु ग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ९०२ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस