शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात १४७३ बाधितांसह ४० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 04:36 IST

ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी १४७३ बाधितांची तर ४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २६ हजार १४७ तर मृतांची ८८१ झाली आहे. दिवसभरात कल्याणमध्ये तब्बल ३२३ रुग्ण आढळले असून ठाण्यात २६४ नवीन रुग्ण आढळले आहेत.गुरुवारी कल्याण डोंबिवलीत तब्बल ३२३ रु ग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे तेथील बाधितांची संख्या सहा हजार ५१५ तर मृतांची ९१ इतकी झाली आहे. ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे.नवी मुंबईत २३६ रु ग्णांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्या त्यापाठोपाठ भिवंडी महापालिका क्षेत्रात १६४ बाधीतांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या एक हजार ४९६ तर मृतांची ९१ वर पोहोचली. मीरा भार्इंदरमध्ये १६२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ७३५ तर मृतांची संख्या १२४ इतकी झाली आहे. उल्हासनगर येथे १२९ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार ४०६ तर मृतांची ३६ झाली आहे.अंबरनाथमध्ये ७१ रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४७७ झाली असून दोघांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ३६ झाली आहे. बदलापूरमध्ये ३१ रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ६४९ तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १४ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ९३ रु ग्णासह दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ११४९ तर मृतांची ३६ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये १८९ रुग्णवसई : वसई-विरार शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक १८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका हद्दीत या मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०१ झाली आहे. तर २० रुग्णांनी आजारावर मात केली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६४२ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत १०९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.>नवी मुंबईत २३६ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात गुरूवारी २३६ नवीन रूग्ण वाढले असून ९ जणांचा मृत्यू झाला. तर १०२ जण बरे झाले आहेत. नवी मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ५, ६२९झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३१८८ झाली आहे.>रायगडमध्ये १६० रु ग्ण : अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी १६० पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली असून,बाधित रु ग्णांची संख्या २९०६ वर पोहोचली आहे. तर, ४८ रु ग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ९०२ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस