शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus News : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 23:46 IST

शनिवारी  रात्री नऊच्या सुमारास पालिकेने दिलेल्या दैनंदिन अहवालानुसार शहरात दिवसभरात 21 कोरोना रुग्ण सापडले आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात कोरोनाचे 21 नवीन रुग्ण आढळले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 312 इतकी झालेली आहे.  आणखी एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 9 झाला आहे .  गेल्या काही दिवसात शहरात कोरोना रुग्णाची संख्या वेगाने वाढत आहे . 

शनिवारी  रात्री नऊच्या सुमारास पालिकेने दिलेल्या दैनंदिन अहवालानुसार शहरात दिवसभरात 21 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यात मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स भागात 4 , न्यू म्हाडा 2, तर काशिमीरा, पेणकरपाडा, ईडनरोझ, भारतीपार्क, शांती पार्क, आयडियल पार्क, दीपक रुग्णालय जवळ प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहेत. 

भाईंदरच्या गणेश 2 तर 60 फूट मार्ग, जेसलपार्क, शिवसेना गल्ली, हनुमान नगर, क्रोपू महल येथे प्रत्येकी 1 कोरोना रुग्ण सापडले आहेत. नवघर मार्गावरील 38 वर्षीय लेखापाल ( अकाउंटंट ) यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. ते मुंबईला ये-जा करत होते . 

कोरोनाचे बहुतांश रुग्ण मुंबईत खाजगी कंपनीत कामाला आहेत. या शिवाय आंबा व्यापारी, औषध वितरक, शिक्षक, शिंपी (टेलर ) , आया, गॅस शेगडी मॅकेनिक , गृहिणी आदी स्वरूपाचे आहेत . आता पर्यंत शहरात 9 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत. तर 213 रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत . 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर