शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात एक हजार ९०९ नविन कोरोना बाधितांची भर: ४८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 1:16 AM

ठाणे जिल्हयात अवघ्या २४ तासांमध्ये गुरु वारी एक हजार ९०९ बाधित रुग्णांची तर ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८ तर मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना रुग्णाच्या संख्येत गुरु वारी देखिल वाढ झाल्याचे आढळले. अवघ्या २४ तासांमध्ये गुरु वारी एक हजार ९०९ बाधित रुग्णांची तर ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८ तर मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क्षेत्रात १६ जुलै रोजी देखिल पुन्हा सर्वाधिक ५२४ नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या १४ हजार ५९८ तर मृतांची संख्या २२५ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात ४१३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ८३२ तर मृतांची संख्या ५४३ वर गेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात २७३ रु ग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या दहा हजार ५४६ तर मृतांची संख्या ३२२ वर पोहचली आहे.मीरा भार्इंदरमध्ये १२५ रु ग्णांची नव्याने नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ७५ तर मृतांची संख्या २१३ इतकी झाली आहे. भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रामध्ये ६३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या ही दोन हजार ९६७ तर मृतांची संख्या १६७ वर पोहचली आहे. तसेच उल्हासनगरमध्येही गुरुवारी २०२ रुग्णांची नोंद झाली. सुदैवाने याठिकाणी गुरुवारी कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ४७ तर मृतांची संख्या ही ७४ अशी स्थिर राहिली आहे. अंबरनाथमध्येही नव्याने ४१ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ही दोन हजार ८७० इतकी झाली असून मृतांचा आकडाही १११ वर पोहचली आहे. त्याचबरोबर बदलापूरमध्ये ९० रुग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे बाधितांची संख्या ही एक हजार ७०३ इतकी झाली आहे. तर ठाणे ग्रामीणमध्ये १७८ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ग्रामीण भागात बाधितांची संख्या तीन हजार ७६० तर मृतांची संख्या ही ९९ वर पोहचली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य