शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भिवंडी लोकसभा लढविण्यावर काँग्रेस ठाम - महेंद्र घरत 

By नितीन पंडित | Updated: April 6, 2024 18:48 IST

शनिवारी भिवंडीत कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन कारण्यताली होते यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत घरत बोलत होते.

भिवंडी : भिवंडी लोकसभा निवडणूक लढविण्यावर काँग्रेस ठाम असून पक्ष आमच्या भूमिकेचा विचार करून आम्हाला नक्कीच न्याय देईल अशी प्रतिक्रिया रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी भिवंडीत दिली आहे. शनिवारी भिवंडीत कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन कारण्यताली होते यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत घरत बोलत होते.

या बैठकीस भिवंडी प्रभारी सुभाष कानडे,माजी खासदार सुरेश टावरे,ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,माजी आमदार खलिफा,प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे,तारीक फारुखी,प्रदीप पप्पू राका,राणी अग्रवाल ,मनीष गणोरे,माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांसह असंख्य तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

भिवंडीत संपूर्ण कोकण पदाधिकारी एकवटले आहेत.आम्ही सुरवाती पासून कोकणात दोन जागांवर आग्रही होतो.भिवंडी आम्ही सोडणार नाही हा संदेश वरिष्ठांना दिला होता.परंतु कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस नामशेष करण्याचा घाट घातला असून भिवंडीचा तिढा वरिष्ठांनी सोडवायचा आहे. त्यावर निर्णय न घेतल्यास आम्ही काम करणार नाही आम्ही दुसऱ्यांच्या पालख्या उचलणार नाही असा इशारा देखील महेंद्र घरत यांनी यावेळी दिला आहे.

दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी शरद पवार यांना समजावयाचे आहे. त्यामुळे काँग्रेसला कार्यकर्ते हवे असतील तर भिवंडीत काँग्रेस पक्षाने चिन्ह वरिष्ठांनी दिलेच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. पक्षातील वरिष्ठांनी आश्वासन दिले असताना भिवंडी काँग्रेस नाही लढली तर याचा परिणाम काँग्रेस कार्यकर्त्यांवर होऊन सर्व राजीनामे देणार असल्याचं इशारा देत सर्व पदाधिकारी यांनी दयानंद चोरघे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम आहेत असा निर्वाळा अखेर महेंद्र घरत यांनी दिला.

पक्षातील सर्व पदाधिकारी यांना वरिष्ठांना न्याय द्यायचा आहे,त्यामुळेच नाना पटोले भिवंडीच्या मुद्द्यावर बैठक सोडून निघून गेले,आम्ही आज ही आशावादी असून काँग्रेस पक्ष श्रेष्ठी आम्हाला न्याय देतील अशी भूमिका काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी विषद करीत ,संजय राऊत यांनी भिवंडी लोकसभा काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकू शकते यावर प्रतिक्रिया देताना दयानंद चोरघे यांनी संजय राऊत यांचा अभ्यास कमी असल्याचे स्पष्टीकरण चोरघे यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bhiwandiभिवंडीPoliceपोलिसcongressकाँग्रेस