शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पालिका निवडणुकीत भाजपला जागा कळेल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 05:54 IST

‘खोटं बोला; पण रेटून बोला’, अशी भाजपची भूमिका असून, भाजप कसा खोटारडा आहे, हे आता जनतेला कळू लागले आहे. भाजपने जनतेच्या मनातील कौल ओळखला पाहिजे.

कल्याण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या निवडणुकीत भाजपला आपली जागा समजून येईल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी भाजपला दिला. पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली तर त्यास आपण चांगल्या प्रकारे न्याय देऊ, असेही ते म्हणाले. पटोले हे गुरुवारी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या घरी पटोले यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.‘खोटं बोला; पण रेटून बोला’, अशी भाजपची भूमिका असून, भाजप कसा खोटारडा आहे, हे आता जनतेला कळू लागले आहे. भाजपने जनतेच्या मनातील कौल ओळखला पाहिजे. जनतेच्या मनात काय सुरू आहे, हे ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून त्यांना समजत नसेल तर त्याला काही अर्थ नाही, अशी टीका पटोले यांनी केली. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाबाबत विचारणा केली असता पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करणे ही आपली जबाबदारी असून, त्याला आपण चांगल्या प्रकारे न्याय देऊ, असे ते म्हणाले.आगामी केडीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायचे किंवा वेगवेगळे, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही पटोले यांनी सांगितले. कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे पटोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. युवक काँग्रेस उपाध्यक्ष ब्रिज दत्त, काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी यावे‌‌‌‌ळी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेkalyanकल्याणBJPभाजपाcongressकाँग्रेस