शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘सलग १५ वर्षे पालकमंत्रिपदाचा माझा विक्रम कोण मोडेल?, विनयशीलता असावी लागते’: गणेश नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 05:55 IST

गणेश नाईक म्हणाले की, भिवंडीसह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तसेच पालघर जिल्ह्यातील वसई, वाडा, जव्हार, मोखाडा या सर्व तालुक्यांमध्ये जनता दरबार घेणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : ठाणे जिल्ह्याचा मी सलग पंधरा वर्षे पालकमंत्री राहिलो. पंधरा वर्षे कोणी पालकमंत्री राहिलेला नाही आणि भविष्यात राहणार की नाही मला शंका आहे, असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी रविवारी केले. मानकोली येथील क्रीडांगणावर आयोजित माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील चषक या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नाईक बोलत होते.

नाईक म्हणाले की, पालघरमध्ये, त्यानंतर नवी मुंबई व ठाणे येथे जनता दरबार पार पडले. आता पुढची तारीख मी जाहीर केली. एकेका तालुक्यात मी जनता दरबार घेत फिरणार आहे. भिवंडीसह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तसेच पालघर जिल्ह्यातील वसई, वाडा, जव्हार, मोखाडा या सर्व तालुक्यांमध्ये मी जनता दरबार घेणार आहे. ज्यांना उभारी घ्यायची असते त्यांच्यावर फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि त्यांच्या अंगी विनयशीलता असावी लागते. ती आमच्यामध्ये आहे, असा टोला नाईक यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला.

कार्यक्रमास प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील उपस्थित होते. कोनगाव येथील शिव चरोबा सामाजिक संघटनेचे राजू हेंदर म्हात्रे यांनी   कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला. नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. कपिल पाटील फाउंडेशन व भारतीय जनता पक्ष भिवंडी तालुका यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले आहे.  

 

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपाPoliticsराजकारणBhiwandiभिवंडी