शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

बदलापूरला पुराचा धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 2:31 AM

बारवी धरण आणि उल्हास नदी भरून वाहत असल्याने बदलापूरला अद्यापही धोका कायम आहे.

बदलापूर : मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर आणि परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. बारवी धरण आणि उल्हास नदी भरून वाहत असल्याने बदलापूरला अद्यापही धोका कायम आहे. पावसाने पूर्णत उघडीप दिलेली नसून अधूनमधून पाऊल पडत असल्यामुळे येथीव नागरिकांच्या मनात धास्ती कायम आहे. एका बाजूला शहरातील बाजारपेठा, वाहतूक सुरळीत होत असली तरी दुसऱ्या बाजूला पुरात भिजलेले साहित्य फेकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. घरातील सामानाची आवराआवर हे सध्या करत आहेत.पुरात ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयामुळे सुरक्षिततेसाठी वीज पुरवठा खंडित केला होता. आता तो पूर्ववत करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून महावितरणकडून काम सुरू झाले आहे. यामुळे अधूनमधून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू आहे. जुलैमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना आता मदत मिळाली असताना दुसºया पुरात पुन्हा नुकसान झाल्याने ही केव्हा मिळणार असा प्रश्न येथील रहिवाशांनी विचारला आहे. या रहिवाशांना सरकार किंवा पालिकेकडून म्हणावी तशी मदत अजून मिळेलेली नाही. बदलापूर पूर्वेतील हेंद्रेपाडा, बॅरेज रोड, रमेशवाडी, सोनिवली, यादवनगर, वालिवली या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.

टॅग्स :floodपूरbadlapurबदलापूर