शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'त्या' १० जणांना प्रसादात प्रसादात विष कालवून भाविकांचा जीव घ्यायचा होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 22:20 IST

मुंब्रा, औरंगाबादमधून जानेवारीत १० जणांना झाली होती अटक

ठाणे: जानेवारीत मुंब्रा आणि औरंगाबादमधून अटक करण्यात आलेल्या १० जणांविरोधात एटीएसनं आरोपपत्र दाखल केलं आहे. या १० जणांचा संबंध दाईश या दहशतवादी संघटनेशी आणि वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईकशी असल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. मुंब्र्यातील मुंब्रेश्वर मंदिरातील प्रसादात विष कालवून हजारो भाविकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली अटकेत असलेल्या १० पैकी एका आरोपीनं दिली आहे. यातील काही जण मुंब्र्याचे, तर काही जण औरंगाबादचे रहिवासी आहेत. मुंब्र्यात मोठा घातपात घडवण्याचा डाव एटीएसनं उधळला होता. त्यावेळी आयसिसच्या १० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या घातपाताची संपूर्ण योजना समोर आली आहे. एटीएसनं पकडलेल्या दहशतवाद्यांनी मुंब्रेश्वर मंदिराची रेकी केली होती. भंडाऱ्यातील जेवणात विष मिसळून हजारो भाविकांना संपवण्याचा त्यांचा कट होता. एटीएसनं न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आलेली आहे. 

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकterroristदहशतवादीmumbraमुंब्राAurangabadऔरंगाबाद