शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार - सहाय्य्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 16:22 IST

संगणक व तंत्रज्ञानाच्या युगातील गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार आहोत . या विद्यार्थ्यांच्या मदतीने नवनवीन तांत्रिक पद्धतीचा वापर करू असे प्रतिपादन भाईंदर विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना केले.

 मीरारोड - संगणक व तंत्रज्ञानाच्या युगातील गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार आहोत . या विद्यार्थ्यांच्या मदतीने नवनवीन तांत्रिक पद्धतीचा वापर करू असे प्रतिपादन भाईंदर विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शंकर नारायण महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी बोलताना केले. काळा नुसार आता गुन्हे व गुन्ह्यांची पद्धत देखील बदलली आहे . परंतु अश्या प्रगत , तंत्रज्ञान वापराने केलेल्या वा सायबर गुन्ह्यांचा तपास करणे जुन्या पोलिसांना थोडे अडचणीचे होत आहे. पण मी स्वतः इंजीनियरिंग विभागाचा  विद्यार्थी असल्याने संगणक शास्त्रातील पदवी व पदवीधर विद्यार्थ्यांच्या मदतीने नवनवीन सॉफ्टवेअर डेव्हलप करून आधुनिक तांत्रिक पद्धतीचा वापर करत आहोत . त्यामुळे पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद वाढत आहे.

करिअर गाईड्स वर बोलताना त्यांनी युपीएससी आणि एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा. विद्यार्थ्यांचे आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि आयआरएस आदी अधिकारी व्हायचे स्वप्न असते परंतु त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली . काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर विद्यार्थ्यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले . यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभागृह नेते रोहिदास पाटील,  सचिव महेश म्हात्रे, माजी नगरसेविका कल्पना म्हात्रे, भूषण पाटील, हितेंद्र पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिसcyber crimeसायबर क्राइमCrimeगुन्हा