शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:52 PM

अंबरनाथच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत आहे.

अंबरनाथ : अंबरनाथच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत आहे. या दादागिरीला लगाम लावण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर उशिरा का होईना शुक्रवारी पालिकेने पोलीस बंदोबस्तात फेरीवाल्यांवर कारवाई करत शिवाजी चौक मोकळा केला. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी अशा प्रकारची कारवाई सातत्याने करावी अशी मागणी पालिकेकडे करण्यात येत आहे.शिवाजी चौकातील फेरीवाल्यांमुळे नागरिकांना आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. अनेक फेरीवाले रस्त्याच्याबाजूला राहून व्यवसाय करत असल्याने इतर वाहनांसाठी जागा शिल्लक राहत नव्हती. या फेरीवाल्यांची मुजोरी वाढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशालाही बगल देत काही फेरीवाले हे स्टेशन परिसरापासून १०० मीटरच्या अंतरावरच बसत होते. १०० मीटरपर्यंत एकाही फेरीवाल्यांना बसण्याची परवानगी नसतांनाही अनेक फेरीवाले हे स्टेशन परिसरातच बसतात. त्यांच्यावर कारवाई करत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्टेशन चौकातील सर्व हातगाड्या जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आल्या. या हातगाडींवर अनेकवेळा दंड आकारूनही त्या गाड्या पुन्हा आहे त्याच ठिकाणी उभ्या राहत असल्याने त्यांच्यावर कायमची कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर काही फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टेशन परिसरात १०० मीटरपर्यंत कुणालाच बसण्याचा अधिकार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :hawkersफेरीवालेambernathअंबरनाथ