शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

१२ तासांत लिहिल्या २०७ कविता; दिनेश गुप्ता यांची अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:54 IST

गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.

कल्याण : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश हळहळला. ही हळहळ एखाद्या कविमनाला कशी हेलावून टाकते, त्याच्यातील संवेदनशील मन कसे काय त्याला बोलते करते, याचा उत्तम प्रत्यय प्रा. दिनेश गुप्ता यांच्या रूपाने आला. गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.सार्वजनिक वाचनालयातर्फे ‘काव्यलेखनाची काव्यमय श्रद्धांजली’ या कार्यक्रमांतर्गत गुप्ता यांनी हा विक्रम केला आहे. अटलजी कवी असल्याने त्यांना समर्पक व साजेशी ही आदरांजली वाहण्यात आली. वाजपेयी यांच्या कविता प्रेरणादायी व आशादायी विश्वास निर्माण करणाऱ्या होत्या. अटलजींच्या ‘हार नही मानूंगा’ व ‘विश्वासअटल’ या कवितेतील काही शब्दांमुळे गुप्ता यांना प्रेरणा मिळाली. त्यातून त्यांनी २०७ कविता रचल्या. कविता करताना एखादा विषय घेऊन कविता न करता समोर येईल तो विषय, असे मानून त्यांनी कविता केल्या. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत काम करणारी व्यक्ती समोर आली, तरी त्यांनी त्याच्यावर कविता रचली. या विक्रमासाठी कोणतीही पूर्वतयारी गुप्ता यांनी केली नव्हती. यापूर्वी त्यांनी ९ आॅगस्टला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ८० कविता लिहिल्या होत्या. हा अनुभव गाठीशी असल्याने १२ तासांचा काव्यलेखनाचा प्रपंच करण्याचा त्यांचा मानस होता. तो त्यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात आणला.गुप्ता यांच्या या विक्रमाची नोंद गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा विक्रम नोंदवण्यासाठी या रेकार्डचे अधिकारी आलोककुमार सार्वजनिक वाचनालयात आले होते. गुप्ता यांना त्यांनी गोल्डन बुक आॅफ रेकार्डचे प्रमाणपत्र बहाल केले.‘अटलविश्वास’ प्रकाशित करण्याचा मानसगुप्ता हे ४० वर्षांपासून कविता लिहित आहेत. २०७ कविता लिहिताना गुप्ता यांनी केवळ १५ मिनिटांचा ब्रेक घेतला. या कविता ‘अटलविश्वास’ या काव्यसंग्रहाच्या नावाने प्रकाशित केल्या जाणार आहेत. त्याला प्रकाशक मिळताच त्याचे प्रकाशन यथोचित समारंभात केले जाईल, असे गुप्ता यांनी त्यावेळी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यू