शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

उल्हासनगरात मलनिस्सारण केंद्राची भिंत कोसळून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तर दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 10:50 AM

कॅम्प नं -3 वडोलगावात मलनिस्सारण केंद्राची भिंत संततधार पावसाने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका घरावर कोसळली.

उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं -3 वडोलगावात मलनिस्सारण केंद्राची भिंत संततधार पावसाने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका घरावर कोसळली. यामध्ये 15 वर्षीच्या मुलाचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले. पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन धोकादायक भिंती काढण्याचे काम भर पावसात सुरू केले आहे.उल्हासनगर कॅम्प नं - 3 येथील वडोलगाव शेजारी मलनिस्सारण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. केंद्राचे काम करतेवेळी निघालेली माती, दगड भिंती शेजारी टाकण्यात आली. संततधार पावसामुळे मातीचा भार भिंतीवर आल्याने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घायवट त्यांच्या घरावर कोसळली. भिंत कोसळल्याने परिसरात एकच आक्रोश सुरू झाला. स्थानिक नगरसेवक गजानन शेळके, कविता तोरणे-रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घायवट कुटुंबाला नातीच्या ढिगाऱ्या खालून काढण्यात आले. मात्र दुर्दैवाने घरात भिंतीशेजारी झोपलेला 15 वर्षाचा किरण धायवट याचा जागीच मृत्यू झाला, तर काका सूर्यकांत घायवट गंभीर जखमी झाले. आई आशा किरकोळ जखमी झाली.महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन इतर घरावर कोलमडलेली भिंत बाजूला करण्याचे काम सुरू केले. महापालिका व मलनिस्सारण केंद्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे एकाच बळी गेल्याचा आरोप शिवाजी रगडे यांनी केला. महापालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी रगडे यांनी करून कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली आहे. वडोळगावला जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम अर्धवट असल्याने शालेय मुलासह नागरिकांना 3 ते 4 किमीचा वळसा घालून अंबरनाथ पुलावर जावे लागते. पालिकेने शालेय मुलांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर